
राजधानीतील पवित्र रामलीला मैदानावर काल प्रथमच रावणलीला घडली आणि केंद्रात काँग्रेसचे रावणराज्य असल्याचे सिद्ध झाले ! जे घडले, ते जनक्रांतीला प्रोत्साहन देणारे होते. घटनेला अपेक्षित असलेले वातावरण निर्माण करण्यास केंद्रातील शासन सपशेल अपयशी ठरले आहे. उलट राज्यघटनेची सतत पायमल्ली करणे,
ही काँग्रेस शासनाची विशेषता आहे. जनतेला जिहादी आतंकवादाच्या भयसावटाखाली असुरक्षित ठेवून आधीच काँग्रेस शासनाने जनतेला सुरक्षित जीवन देण्याचा घटनादत्त अधिकार नाकारला होता. घटनेला मान्य नसूनही भ्रष्टाचाराद्वारे जनतेचे शोषण करण्यात केंद्रातील शासनाचे मंत्री अग्रेसर होते. काल लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्यांचे आंदोलन अवैधमार्गाने चिरडून काँग्रे [...] Thanks, Admin,
Bgr: आता धर्मक्रांतीला पर्याय नाही ! >>>>> Download Now
ReplyDelete>>>>> Download Full
Bgr: आता धर्मक्रांतीला पर्याय नाही ! >>>>> Download LINK
>>>>> Download Now
Bgr: आता धर्मक्रांतीला पर्याय नाही ! >>>>> Download Full
>>>>> Download LINK 9o